""डोळे" हे तलाव नाहीत, तरीपण भरून येतात...
"अहंकार" हा शरीर नाही, तरीपण घायाळ होतो...
"दुश्मनी " ही बीज नाही, तरीपण उगवली जाते...
"ओठ " हे कापड नाहीत, तरीपण शिवले् जातात...
"निसर्ग" हा बायको नाही,तरीपण कधीतरी रुसतो...
"बुध्दी" ही लोखंड नाही, तरीपण तिला गंज लागतो...
"माणूस" हा वातावरण नाही, तरीपण तो बदलला जातो...
कारण परस्थिती नुसार बदलन ही काळाची गरज आहे..
✍️an🙏
"अहंकार" हा शरीर नाही, तरीपण घायाळ होतो...
"दुश्मनी " ही बीज नाही, तरीपण उगवली जाते...
"ओठ " हे कापड नाहीत, तरीपण शिवले् जातात...
"निसर्ग" हा बायको नाही,तरीपण कधीतरी रुसतो...
"बुध्दी" ही लोखंड नाही, तरीपण तिला गंज लागतो...
"माणूस" हा वातावरण नाही, तरीपण तो बदलला जातो...
कारण परस्थिती नुसार बदलन ही काळाची गरज आहे..
✍️an🙏
- amol m nannaware
No comments:
Post a Comment