Friday, May 15, 2020

""डोळे" हे तलाव नाहीत, तरीपण भरून येतात...
"अहंकार" हा शरीर नाही, तरीपण घायाळ होतो...
 "दुश्मनी " ही बीज नाही, तरीपण उगवली जाते...
"ओठ " हे कापड नाहीत, तरीपण शिवले् जातात...
"निसर्ग" हा बायको नाही,तरीपण कधीतरी रुसतो...
"बुध्दी" ही लोखंड नाही, तरीपण तिला गंज लागतो...
 "माणूस" हा वातावरण नाही, तरीपण तो बदलला जातो...
कारण परस्थिती नुसार बदलन ही काळाची गरज आहे..
✍️an🙏
- amol m nannaware 

No comments:

Post a Comment

Friend forever

अनोळखी चेहरे कधी कधी ओळखीचे होऊन जातात कळतच नाही... हळू हळू भाव मैत्रीचे गुंततात आणि आपण त्यात गुंतत जातो...आणि त्याच मैत्रीवर तुझ्यासाठी ...