Friday, May 15, 2020

लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून
उपयोग नाही....
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणे हि खुप महत्त्वाचे आहे...!!

 माझ्या मुळे तुम्ही नाही तर
तुमच्या मुळे मी आहे ही वृत्ती
ठेवा बघा किती माणसे जोडली जातात. ..
✍️an🙏
- amol m nannaware 

No comments:

Post a Comment

Friend forever

अनोळखी चेहरे कधी कधी ओळखीचे होऊन जातात कळतच नाही... हळू हळू भाव मैत्रीचे गुंततात आणि आपण त्यात गुंतत जातो...आणि त्याच मैत्रीवर तुझ्यासाठी ...